05/10/2014
महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक प्रतिगामी शक्तीच्या विरूद्ध पुरोगामी शक्तीची लढाई आहे. महाराष्ट्राचा पुरोगामी विचार टिकवण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रवादी कॉँग्रेसला बिनशर्त पाठिँबा दिला आहे. १९ ऑक्टोबरला जेव्हा मतमोजणी होईल तेव्हा महाराष्ट्रात शिवबा-फुले-शाहु-आंबेडकर विचारसरणीच सरकार आल्याशिवाय राहणार नाही, याचा मला सार्थ विश्वास आहे-रमेशभाऊ साळवे.